पुष्पौषधी सल्लागार म्हणून मला आज मनापासून आनंद वाटतोय. कारण जे लोक आधी अस्वस्थ, गोंधळलेले किंवा निराश होते, त्यांच्या आयुष्यात आता शांतता आणि सकारात्मकता येताना दिसते आहे. पुष्पौषधीमुळे त्यांच्या स्वभावात हळूहळू पण खोल बदल होत आहेत—मन शांत होतंय, विचार स्पष्ट होत आहेत आणि स्वतःवरचा विश्वास वाढतोय. हा बदल फक्त मनापुरता मर्यादित नसून त्यांच्या कामात, नात्यांत आणि यशाच्या प्रवासातही दिसतो आहे. जेव्हा कोणी म्हणतं, “माझं आयुष्य बदलतंय,” तेव्हा मला वाटतं की माझं काम खरंच अर्थपूर्ण आहे. हाच विश्वास आणि अनुभव इतरांनाही त्यांच्या आयुष्यात बदल घडवायला प्रेरणा देतो.
पुष्पौषधी तज्ञ
विनीत
९५७९५८६८१८

Comments
Post a Comment